Thursday, July 04, 2024 10:30:51 AM
मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रा पिकाचे झालेले आहे, असे दिसून येत आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-12 15:48:06
दिन
घन्टा
मिनेट